महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०२१/प्र.क्र.१/भाषा – ३, दि. २८ जानेवारी २०२१ अन्वये सन २०१९ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास दि. १० सप्टेंबर, २०१२ व दि. २ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१९ जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply